संत साहित्यातून करण्यात आलेले वैचारिक प्रबोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची लयबद्ध मांडणी पोवाडा आणि भारुडाच्या माध्यमातून लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांनी लोकजागर या कार्यक्रमातून सादर करुन ठाणेकरांना भारावून टाकले.