देवरुख येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे रेकी विद्यानिकेतन या नावाने गेली २५ पेक्षा अधिक वर्ष भारतात तसेच परदेशातही लोकांना आध्यात्मिक मार्गाची शिकवण देणारे सदाचाराच्या जीवनपद्धतीचा अंगीकार करायला लावणारे व निरामय जीवन प्राप्त करून देणारे सद्गुरु अजित तेलंग यांचे रविवारी रात्री निधन झाले.
Spiritual
महाविकास आघाडीच्या वतीने दत्तगुरूं महाराजांची महाआरती
गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला आहे. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली.
दासनवमीच्या निमित्ताने कैकयीच्या रुढ प्रतिमेला छेद देणारे प्रतिमा हे मुळ संस्कृत नाटक मराठीतुन सादर
श्री सर्मथ सेवक मंडळातर्फे दासनवमीच्या निमित्ताने कैकयीच्या रुढ प्रतिमेला छेद देणारे प्रतिमा हे मुळ संस्कृत नाटक मराठीतुन सादर करण्यात आले.
शेगांवच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रगटदिन सर्वत्र साजरा
शेगांवच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रगटदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.