परदेश प्रवास करून येणा-या नागरिकांनी १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन करून राहण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

परदेश प्रवास करून जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन करून घरामध्ये सुरक्षित रहावे तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Read more