मतदानाचा संथगतीचा कल हा नंतरच्या दोन तासातही कायम राहिला. दुपारी ३ वाजेपर्यंत ३५.५० टक्के मतदानाची नोंद झाली होती. म्हणजे नंतरच्या दोन तासातही साधारणत: १० टक्के मतदान झालं. सकाळी ७ पासून दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ८ तासात ३६ टक्के मतदान म्हणजे सरासरी तासाला अवघं ९ टक्के मतदान झाल्याचं दिसून आलं.