पहिल्या ८ तासात अवघं ३६ टक्के मतदान

मतदानाचा संथगतीचा कल हा नंतरच्या दोन तासातही कायम राहिला. दुपारी ३ वाजेपर्यंत ३५.५० टक्के मतदानाची नोंद झाली होती. म्हणजे नंतरच्या दोन तासातही साधारणत: १० टक्के मतदान झालं. सकाळी ७ पासून दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ८ तासात ३६ टक्के मतदान म्हणजे सरासरी तासाला अवघं ९ टक्के मतदान झाल्याचं दिसून आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading