विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३७ उमेदवारांची माघार – १८ जागांसाठी २१४ उमेदवार रिंगणात

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये ३७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या १८ जागा असून एकूण २५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काल अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. कालच्या दिवसात ३७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण २१४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading