गेले अनेक दिवस चालु असलेल्या शिवसेनेच्या दोन गटांत सुरू असलेल्या वादात आता ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने ऊडी घेतली असून ठाण्यातील पोलीस फक्त एकाच गटाच्या बाजुने वागत आहेत आणि इतर कोणी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता आपण कोर्टात जा आम्ही तक्रार घेणार नाही असे सांगीतले जाते असा आरोप ठाणे पोलिसांवर सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे