जिल्ह्यात आज रूग्णसंख्येत घट

जिल्ह्यात आज कोरोनाचे २०४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५८ नवे रूग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ३२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ५८१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३१ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६९४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३० नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३१६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ५ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ४८७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४५४ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५०१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १५ नवे रूग्ण, २० मृत्यू तर आत्तापर्यंत ३०७ जणांचा मृत्यू झाला. आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २५ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading