जिल्ह्यात आज कोरोनाचे ४७६ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४७६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ९ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ८२ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १३४ नवे रूग्ण, २१ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार १५६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ६६ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६३९ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ८९ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २९४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १२ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४४५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४११ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ६० नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading