जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५० नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५६ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८७ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ६७ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८२८ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ६५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ९ नवे रूग्ण, ३ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५७८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७१ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५३१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ३६ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading