जिल्ह्यात आज कोरोनाचे २८८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५० नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ६३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६४६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ९२ नवे रूग्ण ४ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८२३ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ३ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५७३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४७१ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये २१ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५२९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २० नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.