कल्याण-डोंबिवली शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा २६ एप्रिलला १२ तास बंद

कल्याण-डोंबिवली शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा २६ एप्रिलला १२ तास बंद राहणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरूस्तीची कामे करावयाची असल्याने २६ एप्रिलला म्हणजे मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading