सध्या सर्वत्र नामकरणाचं पेव फुटल आहे. कचराळी तलावाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाले असतानाचं आता घोडबंदर रस्त्याचे नामकरण करावे अशी मागणी पुढे आले आहे. ठाण्यातील महत्वाच्या अशा घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून वीर चिमाजी आप्पा मार्ग करावे अशी मागणी प्रसिध्द अभिनेते मुकेश खन्ना यांनी पालीका आयुक्तांकडे केली आहे.