जिल्ह्यात आज कोरोनाचे ८२६ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ८२६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ८ हजार ९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १२७ नवे रूग्ण सापडले तर ४ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज २२८ नवे रूग्ण, २३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ९४ नवे रूग्ण ५ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ५६२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज १४९ नवे रूग्ण, ५ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २४८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १६ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४३२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४०३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४१ नवे रूग्ण, १० मृत्यू तर आत्तापर्यंत २४३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १२५ नवे रूग्ण सापडले तर ३ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ८४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading