जिल्ह्यात आज कोरोनाचे ४२९ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४२९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ८३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ९६ नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ११४ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १०० नवे रूग्ण ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७७९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ५२२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६० जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५१८ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १६ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ३४९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ४४ नवे रूग्ण सापडले तर ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading