अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे याबाबत मागणी करणार- असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. बॉयलर मध्ये स्फोट झाल्याने आग लागली आहे. बचावकार्य सुरु आहे, जखमींना वेगवेळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे याबाबत मागणी करणार आहे. सरकार ज्या कंपन्यांमध्ये अतिशय धोकादायक केमिकल बनवले जातात अशा कंपन्या शहरा बाहेर वर्गीकरण करून पाठवण्याच्या निर्णय घेणार आहे अस श्रीकांत शिंदे यांनी सांगीतलं.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2024/05/img_3043-1-1024x591.webp)
You must be logged in to post a comment.