आपण परदेशात जातो, तीन चार दिवस झाले की भाकरीची ओढ लागते. पण तिकडे भाकरी मिळत नाही. मात्र सोलापूरची कडक भाकरी तीन महिने टिकते त्यामुळं ही कडक भाकरी, शेंगा चटणी आणि त्यासोबतच सोलापूर फेस्ट सातासमुद्रापार जाईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
solapur mahotsav
ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन
ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून येत्या १७ ते १९ मे पर्यंत हायलँड मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.