कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘
दिव्याची अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या सर्वत्र उत्साहात साजरी
आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. यावेळी नैवेद्यासाठी कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे केले जातात. दूध-तूप घालून गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात कुठेतरी अडगळीत पडलेले दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून लख्ख केले जातात. पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यावर वस्त्र ठेवून … Read more