जिल्ह्यात सरासरी ५० टक्के मतदान

जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान हे मुरबाड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात झालं आहे. जिल्ह्यामध्ये भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५०.३२ टक्के, भिवंडी पूर्व – ४७.८१ टक्के, भिवंडी ग्रामीण – ५८.१९ टक्के, कल्याण पश्चिम – ४५ टक्के, मुरबाड ५८.३६ टक्के, अंबरनाथ -४२.३२ टक्के, उल्हासनगर – ४६.८९ टक्के, कल्याण पूर्व – ४३.५५ टक्के, डोंबिवली – ४५ टक्के, कल्याण ग्रामीण ४६.५२ टक्के, मीरा-भाईंदर ४८.३८ टक्के, ओवळा-माजिवडा ४२.९७ टक्के, कोपरी-पाचपाखाडी – ४९ टक्के, ठाणे शहर ५५.९ टक्के, कळवा-मुंब्रा – ४७ टक्के, ऐरोली ४२.५१ टक्के तर बेलापूरमध्ये ४५.१६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading