चरईतील गार्डन स्कुलच्या मुलांनी साकारले शाडूचे गणपती

गणेशोत्सव आनंदात सुरू झालाय, परंतु विसर्जनानंतर मूर्तीच्या विघटनापासून निर्माल्याच्या व्यवस्थापनेपर्यंत अनेक गोष्टींमुळे जैविक संपदेची हानी होते. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी सर्वानी शाडूच्या गणपतीची स्थापना करावी असा संदेश देण्यासाठी चरईतील गार्डन स्कुलच्या मुलांनी शाडूचे गणपती साकारले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading