जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे लोकसभेचे 3 मतदारसंघ येतात. ठाणे लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 44.57 टक्के मतदान झालं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 47.72 टक्के तर कल्याण लोकसभा मतदारसंघात 40.83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात भिवंडीत सर्वाधिक तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading