जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न होऊनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घटला आहे.
महिना: एफ वाय
जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद
जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ
जिल्ह्यातील ३ मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ झाल्याचं दिसत आहे.
ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव
ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिध्द सिने-अभिनेता संतोष जुवेकर याच्या हस्ते होणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांवर मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे पाणी फिरलं
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे काही अंशी या प्रयत्नांवर पाणी फिरलं.
मतदार याद्यांमधील गोंधळाची जबाबदारी निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल – आमदार जितेंद्र आव्हाड
मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान यंत्रामधील बिघाड यामुळं २० टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं असून निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संथगतीनं मतदान
जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालं. मतदान प्रक्रियेसाठी २७ हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सखी मतदान केंद्रात लग्न समारंभासारखे आल्हाददायक वातावरण
ठाणे लोकसभा मतदारसंघात फक्त महिलांनी नियंत्रित केलेलं सखी केंद्रं आणि अपंगांनी नियंत्रित केलेल्या सक्षम केंद्रांवर आज निवडणुकीपेक्षा एखाद्या लग्न समारंभासारखं वातावरण होतं.
मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.