भातसा धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भातसा धरणाची पाणी पातळी १४०.२४ मी. एवढी असून भातसा जलाशय साठा ९४.९६७ इतका झाला आहे.
ठाण्यात सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस
ठाणे जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली असुन जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामालाही ‘ अच्छे दिन’ येण्याच्या आशेने बळीराजा सुखावला आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी एकूण २६३६ मि.मी. म्हणजेच सरासरी १०९.०३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने ठाणेकरांची पाण्याची … Read more