ठाण्यात सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस

ठाणे जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली असुन जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामालाही ‘ अच्छे दिन’ येण्याच्या आशेने बळीराजा सुखावला आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी एकूण २६३६ मि.मी. म्हणजेच सरासरी १०९.०३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने ठाणेकरांची पाण्याची … Read more

ठाण्यात दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये गेली दोन दिवस पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे सर्वसामान्य ठाणेकरांची त्रेधातिरपिट उडाली आहे. काल आणि आज सकाळी ऊन पडलं होतं मात्र संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस झाला. ढगाच्या कडकडाटासह विजेच्या चमचमाटात हा पाऊस झाला. साधारणता साडेचार नंतर सुरू झालेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडवली. दुपारी साडेचार पासून सुरू झालेल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे … Read more

भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मी. ने उघडण्यात आले असून २७२.२७ Cumecs (९६१५.२१५ cusecs) एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, … Read more

भातसा नदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भातसा धरणाची पाणी पातळी १४०.२४ मी. एवढी असून भातसा जलाशय साठा ९४.९६७ इतका झाला आहे.

Read more

तानसा, मोडक सागर पाठोपाठ आता बारावी धरण आहे भरून वाहण्याची शक्यता

तानसा मोडक सागर पाठोपाठ आता बारावी धरणही भरून वाहण्याची शक्यता आहे काही दिवस जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण हे भरून वाहण्याची शक्यता आहे बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही ७२.६० आहे तर सध्या धरणामध्ये 71.80 मीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे धरणामध्ये जवळपास 93% पाण्याचा साठा आहे

ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात ठाण्यात ८७ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरू असून गेल्या २४ तासात ठाण्यात ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण ओसंडून … Read more

ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पाऊस – सर्वत्र पाणीच पाणी

ठाण्यामध्ये गेले दोन दिवस जोरदार पाऊस होत असून गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाण्यामध्ये मंगळवारी ही 90 मोठा पाऊस झाला त्यानंतर कालपासून पाऊस जोरदार सुरू आहे गेल्या 24 तासात 213 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे या जोरदार पावसामुळे सखलभागात पाणी साठ्ण्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक ठिकाणी झाडं पडणे तसेच घरांवरचे … Read more

रेल्वे मार्गातून पायी जाताना एका महिलेचं चार महिन्याचे बाळ नाल्यात पडल्याची हृदयद्रावक घटना

अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते.तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्यानंतर वाहून गेलं आहे. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीनच्या … Read more