लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आणि लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
Election
मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील मतदान केंद्रात जिल्ह्यातील सर्वांत जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे
ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती
लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत.
डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली
संक्षिप्त पुनरिक्षण करत नाव आणि फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत, नव्या मतदारांना नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी यांनी आवाहन केले आहे.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी
जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला आगावू मतदार नोंदणी करता येणार
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.
मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु
भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.