राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली निघाली असून याद्वारे एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार रूपयांची तडजोड यशस्वी झाली आहे.
स्वच्छता ही सेवा अभियान ठाणे जिल्हान्यायालय व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणातर्फे उत्साहात संपन्न
विधी व न्याय राज्यमंत्री, नवी दिल्ली तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.ईश्वर सूर्यवंशी व ठाणे महानगरपालिका उपायुक्त श्री.गोदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री.दोडीया व संस्थेतील स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ … Read more