स्वच्छता ही सेवा अभियान ठाणे जिल्हान्यायालय व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणातर्फे उत्साहात संपन्न

विधी व न्याय राज्यमंत्री, नवी दिल्ली तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.ईश्वर सूर्यवंशी व ठाणे महानगरपालिका उपायुक्त श्री.गोदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री.दोडीया व संस्थेतील स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ … Read more

राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली – एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख रूपयांची यशस्वी तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली निघाली असून याद्वारे एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार रूपयांची तडजोड यशस्वी झाली आहे.

Read more

विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३० प्रलंबित प्रकरणं निकाली

जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३० प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात यश आलं आहे.

Read more

ठाणे न्यायालयात नूतन लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन

ठाणे न्यायालयात नूतन लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं.

Read more

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आणि सत्र न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा वकील संघटना आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

Read more

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गतच्या जनसुनावणीत 174 तक्रारींवर सुनावणी

महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसेच कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, माता आणि बाल मृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात आज झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातून 174 तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्वांच्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

Read more

विधी सेवा प्राधिकरणाच्या बचाव पक्ष प्रणालीमुळे 120 न्यायालयीन बंद्यांना मिळाला दिलासा – सचिव ईश्वर सुर्यवंशी

अनेक वर्षांपासून केवळ आर्थिक अडचणींमुळे तुरुंगात असलेल्या कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ठाणे जिल्हा न्यायालयात स्थापन केलेल्या बचाव पक्ष प्रणालीच्या माध्यमातून मोफत विधी सहाय्य मिळाल्यामुळे बंद्यांची कैदेतून सुटका झाली आहे.

Read more

राष्ट्रीय लोकअदालतीत २४ हजार ७१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढून संपुर्ण राज्यात ठाणे जिल्हा सलग तिस-यांदा प्रथमस्थानी

ठाणे जिल्हा प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात राज्यात सलग तिस-यांदा प्रथम क्रमांकावर आला असून राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण २४ हजार ७३ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर प्रलंबित प्रकरणांत ७६ कोटींची तडजोड झाली.

Read more

ठाणे जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय प्रणालीची सुरूवात

आर्थिक कुवत नसलेल्या आरोपी तसेच न्यायालयीन बंदी आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नियमन कायदा 2010अंतर्गत मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांची बचावाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय या प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे.

Read more

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी शासनान १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी

Read more