चंद्रयान-३ मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृद्य सत्कार

चंद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांबरोबरच एका सर्वसामान्य ठाणेकराचाही सहभाग मोलाचा ठरला आहे.

Read more

चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष

चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर काल सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अगदी रेल्वे स्थानकांपासून शाळा शाळांमध्येही असा जल्लोष करण्यात आला.

Read more

योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा – डॉ. अनिल काकोडकर

समोर येणारी प्रत्येक गोष्ट तपासून पहायची. योग्य असेल तर त्याचा स्वीकार आणि अयोग्य असेल तर ते त्यागण्याची विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांनी बाळगला पाहिजे. ही दृष्टी आत्मसात झाली म्हणजे आपल्याला सगळे आले, विज्ञान उमगले हा भ्रम अहंकाराकडे आणि पर्यायाने अधोगतीकडे नेतो, हा संस्कारही तितकाच महत्त्वाचा आहे, असा विचार ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडला.

Read more

108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दोन बाल वैज्ञानिकांचा सहभाग

नागपूर येथे संपन्न होत असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने आयोजित होत असलेल्या किशोर विज्ञान काँग्रेस मध्ये राज्यातून निवडलेले दोन बाल वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.

Read more

ठाण्यात येत्या ६ जानेवारीपासून संस्कार विज्ञान सोहळ्याचं आयोजन

ठाण्यात येत्या ६ जानेवारीपासून संस्कार विज्ञान सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील मनशक्ती प्रयोगकेंद्र ही सामाजिक संस्था असे उपक्रम राबवत असते. या संस्थेचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी जन्मपूर्व संस्कारापासून माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर भेडसावणाऱ्या समस्यांचा, सुख-दुःखांचा अभ्यास केला. २८ विज्ञानशाखा, धर्म, तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून त्यांनी जीवनोपयागी ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या या अभ्यासाचा समाजाला उपयोग … Read more

कोणत्याही देशाला प्रगती करायची असेल तर वैज्ञानिक संशोधनाला महत्व द्यावंच लागेल – अशोक गोगटे

कोणत्याही देशाला प्रगती करायची असेल तर वैज्ञानिक संशोधनाला महत्व द्यावंच लागेल. संशोधनामधली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल असं प्रतिपादन उद्योजक अशोक गोगटे यांनी व्यक्त केलं.

Read more

राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प – ठाण्याचे ७ प्रकल्प

राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प निवडले गेले असून यामध्ये ठाण्याचे ७ प्रकल्प आहेत.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये राज्यस्तरावर ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये ठाणे जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी केली असून निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड झाली आहे.

Read more

ग्रंथाली प्रतिभांगणच्या माध्यमातून सरस्वती सेकंडरी स्कूल येथे विज्ञानधारा कार्यक्रमाचं आयोजन

“ग्रंथाली प्रतिभांगण”च्या माध्यमातून युट्युबच्या “ग्रंथाली प्रतिभांगण” वाहिनीवर विज्ञानधारा नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Read more

​राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या एकूण ३० प्रकल्पात जिल्ह्यातून ७ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या एकूण ३० प्रकल्पात जिल्ह्यातून ७ प्रकल्पांची निवड झाली आहे. आज एका पत्रकार परिषदेत बालविज्ञान परिषदेचे समन्वयक सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली.

Read more