सहयाद्री मानव सेवा मंच अंतर्गत माळशिराज येथे पांडुरंगवारीत वारकरी माऊलींचे आरोग्यसेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
Religious
विश्वहिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांची सरकारवर सडकून टिका
कल्याणात अफजल खानाच्या वध दर्शवणारे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर पोलिसांनी कारवाई करत ते काढून टाकले. या भूमिकेमुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना गायकर यांनी अफजल खानाच्या वधाचा बॅनर नामर्द सरकारने काढला , त्यांचा बाप लागतो तो ?? पोलीस प्रशासनाने जाऊन मुख्यमंत्र्यांना, सरकारला विचारा अफजलखान आमचा काका मामा … Read more
१६ ते २२ जून या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन
१६ ते २२ जून या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
धर्मांतराचे आव्हान आणि समान नागरी कायदा याविषयी व्याख्यानाचं आयोजन
धर्मांतराबद्दल समाजात मत-मतांतरे असली तरी धर्मांतराचे वास्तव आणि सत्य परिस्थिती समाजासमोर यावी यासाठी वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जून रोजी धर्मांतराचे आव्हान आणि समान नागरी कायदा याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे.
शिवाईनगर येथील श्रीगजानन मंडळ ट्रस्ट ठाणे यांचा रौप्य महोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा
शिवाईनगर येथील श्रीगजानन मंडळ ट्रस्ट ठाणे यांचा रौप्य महोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा करण्यात आला.
मी हिंदू स्त्री म्हणून जन्माला आले आणि हिंदू स्त्री म्हणूनच मरणार – चित्रपटगृहात महिलांनी घेतली शपथ
सखल हिंदू समाज ठाणे जिल्ह्याच्या वतीने तसेच अॅडवोकेट धनंजय सिसोदिया यांच्या वतीने ठाण्यातील गोल्ड सिनेमा या चित्रपटगृहात महिलांना ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत दाखवण्यात आला.
भगवान श्री महावीर स्वामींच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त जैन महासंघातर्फे महायात्रा
भगवान श्री महावीर स्वामींच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त जैन महासंघातर्फे शहरात प्रथमच सगळ्या जैन संघांची महायात्रा आयोजित करण्यात आली होती.
शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनाचा 138 कोटींचा निधी
देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनानं 138 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 963 वर्षांपूर्वीच्या या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. अंबरनाथ शहरात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन … Read more
मुंबई-गोवा रस्ता बनणार ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे – मुख्यमंत्री
फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.