आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत.
collector
जिल्ह्यामध्ये ६५ लाखाहून अधिक मतदार – पूर्णत: दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून ठाणे जिल्ह्यामध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं.
शेकडो फेरीवाल्यांनी घेतला पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ
फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी मेळाव्याचे ठाणे शहरात ‘स्व निधी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगर पालिका, गटई चर्मकार समाज कामागार संघटना आणि सावित्रीबाई फुले बचत गट यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्वनिधी मेळाव्यात शेकडो पथविक्रेते आणि गटई कामगारांनी निधी मिळवून घेतला.ठाणे महानगर पालिकेने गेल्या काही … Read more
माझी माती माझा देश”अंतर्गत नगरपरिषदांमधील “माती एकत्रीकरण”कार्यक्रम संपन्न
देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रिकरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला. ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृतवाटिकेत बहरणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण भाग आहोत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. जिल्हाधिकारी … Read more
रेमण्ड कंपनी विरोधात जिल्हाधिकार्यांकडे न्यायाची मागणी
ठाण्यात रेमण्ड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाखाडी येथील सर्व्हे नं. 127 क्षेत्र 0-86-0, सर्व्हे नं. 128/ब क्षेत्र 1-81-1 आणि सर्व्हे नं. 129/1 क्षेत्र 2-09-2 या जमिनीचे सन 1930-31 च्या
आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा
आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली.
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण होईल
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन सुधारित आराखडा तयार करणे, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ही एक अत्यंत चांगली सुरुवात आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढील तीन दिवस कारवाई केली जाणार
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढील तीन दिवस कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील नागली, वरई उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावे – जिल्हाधिकारी
बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढविण्यसाठी राज्यात चांगले काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर (मिलेट) प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक पाहणी
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.