आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल हे महत्वाचे – खासदार राहुल शेवाळे

आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतील जागावाटप हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल आणि महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशी जिंकेल हा विषय महत्वाचा असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

Read more

जिल्ह्यामध्ये ६५ लाखाहून अधिक मतदार – पूर्णत: दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून ठाणे जिल्ह्यामध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं.

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read more

ठाणे गुन्हे शाखेनं अडीच कोटींच्या अंमली पदार्थासह २७ कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत

ठाणे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केली आहे.

Read more

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Read more

सिंगल युज प्लास्टिक ची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निर्देश

सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत.

Read more